आंबा घाटात अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
संगमेश्वर : प्रतिनिधी
लुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात झालेल्या बारा चाकी टँकर व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लालासो खाशबा शेवाळे वय ५६ हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन साखरप्याच्या दिशेने येत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला धडक बसल्याने अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला . हा अपघात चक्री वळणाजवळ सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास घडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा